शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
2
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
3
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
6
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
7
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
8
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
9
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
10
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
11
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
12
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
13
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
14
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
15
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
16
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
17
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
18
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
19
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
20
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'

बांगला देश दौऱ्यास अनेक संघ नकार देऊ शकतात: मनी

By admin | Published: July 05, 2016 8:36 PM

ढाक्यातील स्फोटामुळे पाकिस्तानसारखाचा त्रास बांगला देशला होऊ शकतो. अनेक देशांना आपल्या देशाचा दौरा करण्याची विनवणी करण्याची पाळी बीसीसीबीवर येईल.

ऑनलाइन लोकमतकराची, दि. ५ : ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक देश बांगला देशचा दौरा करण्यास नकार देऊ शकतात, अशी शंका आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी व्यक्त केली आहे.बांगला देश क्रिकेटला पाकिस्तानसारख्या संकटाचा सामना करावा लागू शकतो, असे वक्तव्य करीत मनी पुढे म्हणाले,ह्य अनेक देश बांगला देशात येण्यास टाळाटाळ करू शकतात.ह्ण याच आठवड्यात ढाका येथील एका कॅफेत झालेल्यादहशतवादी हल्ल्यात २० विदेशी नागरिक मारले गेले. तेव्हापासून इंग्लंड सप्टेंबरमध्ये बांगला देश दौऱ्यावर जाणार की नाही, अशी चर्चा सुरू झाली.

ढाक्यातील स्फोटामुळे पाकिस्तानसारखाचा त्रास बांगला देशला होऊ शकतो. अनेक देशांना आपल्या देशाचा दौरा करण्याची विनवणी करण्याची पाळी बीसीसीबीवर येईल. दहशतवादामुळे नुकसान सोसण्याची वेळ बीसीसीबीवर येईल, काअशी भीती वाटते. स्फोटात विदेशी नागरिक मारले गेल्यानंतर इंग्लंडची मनधरणी करणे बांगला देशसाठी सोपे जाणार नाही. वेस्ट इंडिजचा १९ वर्षांखालील संघ देखील सुरक्षेचे कारण पुढे करीत काही वर्षांआधी बांगला देश दौरा अर्धवट सोडून निघून गेला होता. आॅस्ट्रेलियाने देखील यंदा बांगला देशात झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकातून माघारीचा निर्णयघेतला होता, अशी आठवण मनी यांनी करुन दिली.

ते पुढे म्हणाले,ह्यभारताने २००७ पासून द्विपक्षीय मालिका न खेळल्याने पाक क्रिकेटला कोट्यवधीचे नुकसान सोसावे लागत आहे. पीसीबीने शासकीय हस्तक्षेप टाळून कठोर निर्णय घ्यायला शिकले पाहिजे, असे माझे मत आहे. द्विपक्षीय मालिकेसंदर्भात बीसीसीआय आपले धोरण बदलत नाही तोवर पाकने आयसीसी स्पर्धेत भारताविरुद्ध खेळू नये. पाक संघ आयसीसी स्पर्धेत भारताविरुद्ध खेळतो.

तेव्हा आयसीसी बोर्ड आणि सदस्य राष्ट्रांना मोठा लाभ होतो. बांगला देश क्रिकेट बोर्डाने अशा स्थितीतही विदेशी संघांचे देशात खेळण्यासाठी मन वळविल्यास मार्च २००९ मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाक क्रिकेट बोर्डाला विदेशी संघांचे मन वळविण्यात आलेल्या अपयशाचे वाभाडे निघेल. पीसीबीने विदेशी संघांना पाकमध्ये येण्यास विनंतीकेली का आणि त्यांना यश का आले नाही, हा प्रश्न चर्चेत येणार आहे.

पाक क्रिकेटसाठी आयसीसीकडे विशेष पॅकेजची मागणी करणाऱ्या पीसीबीवर मनी यांनी कठोर शब्दात टीका केली. ते म्हणाले,ह्य पीसीबीने आयसीसीपुढे हात पसरून देशाची मान झुकविली आहे. आयसीसीकडे भीक मागण्याऐवजी पीसीबीनेस्वत:च्या खर्चावर नियंत्रण आणायला हवे, असा सल्ला मनी यांनी दिला.