शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट
2
अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
3
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
4
Share Market Opening : दुसऱ्या दिवशीही नफा वसूली; १५० अंकाच्या घसरणीसह बाजार उघडला; IT शेअर्सवर दबाव
5
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
6
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
7
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
8
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
9
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
10
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
11
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
12
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
14
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
15
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
16
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
17
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
18
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
19
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
20
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!

सामना रंगतदार अवस्थेत

By admin | Published: September 11, 2016 12:43 AM

भारत ‘अ’ आणि आॅस्ट्रेलिया ‘अ’ दरम्यान पहिली अनधिकृत कसोटी शनिवारी तिसऱ्या दिवशी रोमहर्षक वळणावर पोहोचली आहे

ब्रिस्बेन : भारत ‘अ’ आणि आॅस्ट्रेलिया ‘अ’ दरम्यान पहिली अनधिकृत कसोटी शनिवारी तिसऱ्या दिवशी रोमहर्षक वळणावर पोहोचली आहे. आॅस्ट्रेलिया अ संघाने १५९ धावांचा पाठलाग करताना दिवसअखेर ५९ धावांत ४ फलंदाज गमावले आहेत.आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाला सामना जिंकण्यासाठी १00 धावांची गरज आहे तर भारताला सहा गडी बाद करण्याची आवशयकता आहे. आॅस्ट्रेलिया अ संघाच्या दुसऱ्या डावात शार्दुल ठाकूरने जो बर्न्स (११) आणि ट्रेव्हिस डीन (0) यांना तर पांड्याने कर्णधार पीटर हँड्सकॉम्ब (२४) व अ‍ॅरोनने मार्कस स्टॉयनिस (0) याला तंबूत धाडले. दिवसअखेर सलामीवीर कॅमरुन बॅनक्राफ्ट १६ व ब्यू वेबस्टर ६ धावांवर खेळत होते.त्याआधी भारताने २ बाद ४४ या धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास प्रारंभ केला. श्रेयस अय्यरने ६ तर मनीष पांडेने ७ धावांवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. भारताला तिसरा धक्का ५0 धावसंख्येवर बसला. त्या वेळेस पांडे ११ धावांवर बाद झाला. अय्यर २६ धावा काढल्यानंतर संघाच्या ७८ धावा असताना बाद झाला. कर्णधार नमन ओझाला भोपळाही फोडता आला नाही. भारत अ संघाने त्यांचे ९ फलंदाज १२0 धावांतच गमावले; परंतु जयंत यादवने ७५ चेंडूंत ८ चौकारांसह मौल्यवान ४६ धावा करीत भारताला १५६ पर्यंत पोहोचवले. (वृत्तसंस्था)भारत अ पहिला डाव २३0 व दुसरा डाव १५६. (जयंत यादव ४६, श्रयेस अय्यर २६, अखिल हेरवाडकर २३, करुण नायर २१. डॅनियल वॉरेल ३/४३, डेव्हिड मुडी ३/६४, मिशेल स्वेप्सन १/२५).आॅस्ट्रेलिया अ : पहिला डाव २२८ व दुसरा डाव ४ बाद ५९. (पीटर हँड्सकॉम्ब २४, कॅमरुन बॅनक्राफ्ट खेळत आहे १६. शार्दुल ठाकूर २/१४, वरुन अ‍ॅरोन १/२८, हार्दिक पांड्या १/१५).