शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

संघाबाहेर कधीही श्रेय मिळाले नाही : ईशांत

By admin | Published: July 23, 2014 3:32 AM

टीम इंडियाबाहेर आपल्याला कधीच यशाचे श्रेय मिळाले नाही, असे मत लॉर्ड्स कसोटीत भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने व्यक्त केले आह़े

नवी दिल्ली : टीम इंडियाबाहेर आपल्याला कधीच यशाचे श्रेय मिळाले नाही, असे मत लॉर्ड्स कसोटीत भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने व्यक्त केले आह़े 
इंग्लंडविरुद्धच्या दुस:या कसोटीत 74 धावांच्या बदल्यात 7 गडी बाद करून भारताला सहज विजय मिळवून देणा:या ईशांतने बीसीसीआय टीव्हीला सांगितले, की आखूड टप्प्याचा चेंडू टाकण्यासाठी मला किती मेहनत घ्यावी लागते, याकडे लोकांचे लक्ष नाही़ मात्र, मला अशा प्रकारची गोलंदाजी करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली आह़े यापुढेही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न राहील, असेही त्याने सांगितल़े 
ईशांतला इंग्लंडविरुद्धच्या दुस:या कसोटीतील पहिल्या डावात एकही गडी बाद करता आला नव्हता़ त्यामुळे तो टीकाकारांचे लक्ष्य होता़ मात्र, दुस:या डावात 7 गडी बाद केल्यामुळे चोहीबाजूंनी त्याचे कौतुक होत आह़े 
ईशांतने पुढे सांगितले, की भारतीय संघातील खेळाडूंव्यतिरिक्त कुणीच माङया खेळाचे कौतुक करीत नाही़ मात्र, आता इंग्लंडविरुद्ध केलेल्या कामगिरीमुळे सर्वच कौतुक करीत आहेत; परंतु मी 7 गडी बाद केले म्हणून हे कौतुक होत आह़े मी 8क् षटके जुन्या चेंडूने बॉउंसर टाकले, याचे कुणीही कौतुक केले नाही, याची खंत असल्याचेही तो म्हणाला़ 
आता मला याची सवय झाली आह़े त्यामुळे माङयावर कोण टीका करीत आहे आणि कोण नाही़ याच्याकडे मी लक्ष देत नाही़ भारतीय संघातील खेळाडूंचा, तसेच कर्णधाराचा माङया कामगिरीवर विश्वास आह़े त्यामुळे यापुढेही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न करणार आहे, असेही ईशांत म्हणाला़ (वृत्तसंस्था)