शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

सिडनी कसोटीत चौथ्या दिवशीही पाऊस

By admin | Published: January 07, 2016 12:11 AM

वेस्ट इंडीज आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचा चौथा दिवसदेखील पावसामुळे होऊ शकला नाही.

सिडनी : वेस्ट इंडीज आणि आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याचा चौथा दिवसदेखील पावसामुळे होऊ शकला नाही. बुधवारी एकही चेंडू न टाकला गेल्यामुळे हा सामना अनिर्णीत ठरण्याची शक्यता आहे.कसोटीच्या पहिल्या दिवशीच पावसाने अडथळा आणला होता आणि ७५ षटकांचाच खेळ शक्य झाला. दुसऱ्या दिवशी तर ११.२ षटकांचाच खेळ झाला आणि तिसऱ्या व चौथ्या दिवशी सातत्याने पाऊस झाल्याने खेळाडू मैदानावर जाऊ शकले नाहीत. त्यामुळे ही लढत अनिर्णीत ठरण्याचीच शक्यता आहे.वेस्ट इंडीजने त्यांच्या पहिल्या डावात ७ बाद २४८ धावा केल्या आहेत. संघाकडून सलामीवीर क्रेग ब्रेथवेटने सर्वाधिक ८५ धावा केल्या, तर कार्लोस ब्रेथवेटने ६९ व डॅरेन ब्राव्होने ३३ धावांची खेळी केली. दिनेश रामदिन (३०) व केमार रोच (०) हे नाबाद आहेत.(वृत्तसंस्था)