शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

‘फिनिशर’ची भूमिका वठवायचीय : हार्दिक पांड्या

By admin | Published: July 06, 2017 1:38 AM

मागच्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर पाचव्या आणि अखेरच्या वन डेत शानदार कामगिरी करण्याचा दावा करून भारतासाठी

मागच्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर पाचव्या आणि अखेरच्या वन डेत शानदार कामगिरी करण्याचा दावा करून भारतासाठी ‘मॅच फिनिशर’ बनण्याचा निर्धार हार्दिक पांड्या याने व्यक्त केला आहे.भारताला २९ चेंडूंत ३१ धावांची गरज असताना पांड्याने २१ चेंडूंत २० धावा काढल्या; पण मोक्याच्या क्षणी तो बाद होताच ११ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. धोनीसोबतच्या भागीदारीबाबत विचारताच पांड्या म्हणाला, ‘‘१९० धावांचे लक्ष्य गाठण्याचा आम्हा दोघांना विश्वास होता. आमच्या दोघांमध्ये असलेल्या क्षमतेचा पूर्ण उपयोग केला. साधारणत: २९ चेंडूंत ३१ धावा काढणे मुळीच कठीण नाही; पण तरीही आम्ही अपयशी ठरलो. आम्ही सामना जिंकायला हवा होता, हे मी कबूल करतो; पण यातूनही बरेच शिकायला मिळाले.’’