शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

भारताविरुद्ध श्रीलंकेने आक्रमक खेळावे : संगकारा

By admin | Published: June 07, 2017 12:34 AM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘करा किंवा मरा’ अशा सामन्यात विजय मिळविण्यासाठी श्रीलंकेने भारताचे आव्हान आक्रमकपणे स्वीकारावे

लंडन : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘करा किंवा मरा’ अशा सामन्यात विजय मिळविण्यासाठी श्रीलंकेने भारताचे आव्हान आक्रमकपणे स्वीकारावे, अशी सूचना माजी कर्णधार कुमार संगकारा याने केली आहे. द. आफ्रिकेकडून पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर श्रीलंकेला भारताविरुद्ध कुठल्याही स्थितीत विजय नोंदविणे क्रमप्राप्त झाले आहे.लंकेचा कर्णधार उपुल थरंगा मंदगती षटके टाकल्याबद्दल दोन सामन्यांसाठी निलंबित झाला आहे. अँजेलो मॅथ्यूजदेखील फिटनेसच्या कारणास्तव बाहेर आहे. लंकेला ही स्थिती मुळीच आदर्शवत नाही. मॅथ्यूज न खेळल्यास संघाच्या अपेक्षांना धक्का बसेल. भारताविरुद्ध सुरुवातीच्या दहा षटकांत गडी बाद करणे फारच महत्त्वाचे राहील. भारतीय गोलंदाजांची कामगिरीदेखील फार उच्च दर्जाची आहे. भारतीय माऱ्यात विविधता असल्यामुळे लंकेच्या फलंदाजांसोबतच गोलंदाजांनादेखील बरोबरीचे योगदान द्यावे लागेल. याशिवाय आमच्या संघाच्या क्षेत्ररक्षणात बऱ्याच उणिवा आहेत. त्यादेखील दूर होणे गरजेचे आहे.’ (वृत्तसंस्था)‘लंकेच्या युवा संघाने आक्रमक खेळ करावा. खेळाडूंनी स्वत:ची प्रतिभा दाखवित सकारात्मक खेळ करायला हवा, अशी माझी इच्छा आहे. असे झाल्यास लंकेचा संघ भारतावर सनसनाटी विजय नोंदवू शकतो. पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघापुढे श्रीलंकेचा विजय सोपा नाही. त्यासाठी आक्रमक खेळ करावाच लागेल.’- कुमार संगकारा