शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

भारताविरोधात श्रीलंकेनं आक्रमक क्रिकेट खेळावं - संगकारा

By admin | Published: June 06, 2017 3:50 PM

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या पराभवामुळे श्रीलंका संघ बॅकफूटवर आला आहे. आठ तारखेला भारताविरोधात होणाऱ्या करो या मरोच्या सामन्यात

ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 6 - चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या पराभवामुळे श्रीलंका संघ बॅकफूटवर आला आहे. आठ तारखेला भारताविरोधात होणाऱ्या करो या मरोच्या सामन्यात श्रीलंकेनं आक्रमक क्रिकेट खेळावं असे कुमार संगकाराने म्हटले आहे. आयसीसीसाठी लिहलेल्या लेखात संगकाराने आपल्या संघाला हा सल्ला दिला आहे. या लेखात तो म्हणतो, चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. भारताचा पराभव करणं सहजासहजी शक्य नाही. श्रीलंकेला या स्पर्धेत आव्हान टिकवायचे असल्यास भारताविरोधात विजय मिळवणे गरजेचा आहे. आपल्या लेखात संगकारा पुढे लिहतो, श्रीलंकेच्या युवा संघाने संपूर्ण आक्रमकतेनं खेळावं. संघातील प्रत्येक खेळाडूने आपली प्रतिभा दाखवून द्यावी. श्रीलंकेच्या युवा संघाने सकारात्मक क्रिकेट खेळल्यास भारताला पराभव करु शकतो. पण सध्याच्या भारतीय संघाचा पराभव करणं कठीण आहे. श्रीलंकेची सर्वात मोठी अडचण म्हणजे दोन्ही कर्णधार भारताविरोधात खेळू शकणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मर्यादित वेळेत षटके न टाकल्यामुळे आयसीसीने उपुल थरंगावर दोन सामन्याची बंदी घातली आहे. तर मॅथ्यूज दुखपतीमुळे खेळण्याबाबात प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे श्रीलंका संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. भारताविरोधात विजयाचा पाया रचण्यासाठी पहिल्या दहा षटकांत जास्तीत जास्त फलंदाज बाद करावे लागतील. मागिल काही दिवसांमध्ये भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. श्रीलंकेच्या तुलनेत भारताचे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी अधिक भक्कम आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपले आव्हान कायम ठेवायचे असल्यास श्रीलंकेच्या संघाला सर्वच स्तरावर भारतापेक्षा वरचढ कामगिरी करावी लागेल.