शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

युवा खेळाडूंनी धावांची भूक वाढवावी सुनिल गावसकर

By admin | Published: March 11, 2016 11:32 PM

आपल्या खेळीवर समाधानी होण्याऐवजी धावांची भूक वाढवून आपल्या कामगिरीत सातत्य कसे राखता येईल, याचा प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे

मुंबई : आपल्या खेळीवर समाधानी होण्याऐवजी धावांची भूक वाढवून आपल्या कामगिरीत सातत्य कसे राखता येईल, याचा प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे आहे, असा सल्ला भारताचे माजी कर्णधार लिटल मास्टर सुनिल गावसकर यांनी युवा क्रिकेटपटूंना दिला.सध्याच्या आधुनिक क्रिकेटमध्ये स्पर्धा अधिक वाढली असून अशा परिस्थितीमध्ये केवळ शतक झळकावून चालणार नाही. खेळाडूंनी मोठी धावसंख्या उभारण्याचे लक्ष ठेवून खेळावे. असे केल्याने आपोआप तुम्ही निवडकर्त्यांच्या नजरेत येता, असेही गावसकर यांनी सांगितले. गावसकर यांनी मुंबई रणजी संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनाही खेळाडूंना हाच सल्ला देण्याबाबत सांगितले. याबाबतीत गावसकर म्हणाले, ‘मी पंडित यांनाही खेळाडूंना केवळ शतकी खेळावर समाधानी न होण्यास सांगितले. अश्याने संघाची कामगिरी सुधारेल आणि देशाकडून खेळण्याच्या अशाही वाढतील. आज अनेक स्पर्धा एकाचवेळी सुरु असतात. अशावेळी कित्येक खेळाडू शतक झळकावतात. मात्र, तुम्ही याचवेळी दुहेरी किंवा तिहेरी शतक झळकावले तर निश्चित निवडकर्तेही तुमच्याकडे लक्ष देतील.’ (वृत्तसंस्था)