शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
3
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
4
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
5
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
6
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
7
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
8
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
9
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
10
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
11
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
12
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
13
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
14
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
15
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
16
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
17
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
18
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
19
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
20
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा

टी-२० वर्ल्डकप: विराट कोहली बनला मालिकावीर

By admin | Published: April 04, 2016 9:28 AM

टी-२० वर्ल्डकपमध्ये झुंजार खेळाचे दर्शन घडवणा-या विराट कोहलील मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. ४ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये वेस्ट-इंडिजसोबतचा उपांत्या सामना हरल्यामुळे भारताला धक्का बसला. त्यानंतरर अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडला नमवत टी-२० वर्ल्डकपच्या विजेतेपदावर नाव कोरले. भारत अंतिम फेरीत न पोचल्याने चाहत्यांची जरी निराशा झाली असली भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने 'मालिकावीरा'चा पुरस्कार पटकावल्याने चाहते खुश आहेत. 
टी-२० वर्ल्डकपमधील पहिला सामना गमावल्यानंतर इतर सर्व सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात विराटने मोलाचा वाटा बजावला. त्याने ५ सामन्यांत १३६.५० च्या सरासरीने २७३ धावा केल्या असून त्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. विराटने झुंजार खेळी करून भारताला पाकिस्तान व ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून दिला होता.वेस्टि इंडिजविरुद्ध केलेली  ८९ धावांची खेळी ही त्याची विश्वचषकातील सर्वोत्तम खेळी होती. त्याेन न्युझीलँडविरुद्ध २३ धावा, पाकिस्तानविरुद्ध नाबाद ५५ धावा, बांग्लाेशविरुद्ध २४ धावा तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद ८२ धावा फटकावल्या.
दरम्यान पुरस्कार सोहळ्याला विराट उपस्थित नसल्याने त्याच्यावतीने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने हा पुरस्कार स्वीकारला. 
' भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून टी-२- विश्वचषकावर नाव कोरता न आल्याने मी निराश झालो असलो तरीही मालिकावीराचा पुरस्कार मिळाल्याचा मला अभिमान आहे' अशी प्रतिक्रिया विराटने व्यक्त केली.