शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

टीम इंडिया नागपुरात दाखल

By admin | Published: March 14, 2016 12:55 AM

जामठा स्टेडियममध्ये मंगळवारी भारत-न्यूझीलंड लढतीद्वारे आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेची खरी रंगत रंगणार आहे.

नागपूर : जामठा स्टेडियममध्ये मंगळवारी भारत-न्यूझीलंड लढतीद्वारे आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेची खरी रंगत रंगणार आहे. उभय संघ रविवारी नागपुरात डेरेदाखल झाले. माजी विजेत्या भारताकडून विश्वकप स्पर्धेच्या मुख्य फेरीतील सलामी लढतीत चमकदार कामगिरीची आशा आहे. आयसीसीने खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असावी, अशी सूचना व्हीसीएला दिली आहे. त्यामुळे भारत- न्यूझीलंड लढतीत जामठा स्टेडियममध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी अनुभवाला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हवामान खात्याने वातावरण चांगले राहण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे लढतीसाठी जामठा स्टेडियम हाऊसफुल राहणार असल्याचे निश्चित आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे सहा क्वालिफायर सामने नागपुरात खेळले गेले. अफगाणिस्तानने त्यात सरशी साधताना मुख्य फेरीत धडक मारली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)