शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

नमस्कारासाठी चमत्कार करावा लागतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2016 5:39 AM

भारतात नमस्कार हवा असल्यास काहीतरी चमत्कार करावा लागतो, असे प्रतिपादन दीपा कर्माकरचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांनी केले.

भुवनेश्वर : दीपा कर्माकर तसेच रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि कांस्यपदक विजेती साक्षी मलिक यांनी आॅलिम्पिकमध्ये धवल कामगिरी केल्यानंतर बक्षिसाचा वर्षाव झाला, हे स्वाभाविकच होते, कारण भारतात नमस्कार हवा असल्यास काहीतरी चमत्कार करावा लागतो, असे प्रतिपादन दीपा कर्माकरचे प्रशिक्षक विश्वेश्वर नंदी यांनी केले. भारतीय क्रीडा पत्रकार संघाच्या ३९ व्या राष्ट्रीय अधिवेशनात दीपा आणि नंदी यांना सन्मानित करण्यात आले. दीपा आणि पदक विजेत्या साक्षी मलिक आणि पी. व्ही सिंधू यांना आॅलिम्पिक स्पर्धेनंतर कोट्यवधी रुपयांची बक्षिसे देण्यात आली, यावर काही लोकांनी खेळाडूंना हा पैसा खेळाडूंना आॅलिम्पिकच्या अगोदर मिळाला असता तर आणखी चांगली कामगिरी झाली असती असे म्हंटले असते. मात्र नंदी यांना हे म्हणणे मान्य नाही, हा मुद्दा खोडून काढताना ते म्हणाले, भारतात पहिल्यांदा चमत्कार करुन दाखवावा लागतो, नंतरच लोक नमस्कार करतात. काही तरी चमत्कार करुन दाखवल्यानंतरच समाजाकडून तुमची दखल घेतली जाते. सर्वोच्च स्तरावर खेळाडूने स्वत:ला सिध्द केल्यास प्रसारमाध्यमे त्या खेळाडूबद्दल लिहतात, त्यानंतरच त्याला बक्षिस मिळते, हे स्वाभाविक आहे. आॅलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधू, साक्षी मलिक आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर यांना स्पर्धेनंतर बीएम डब्ल्यू कार, फ्लॅटसह कोट्यवधींची रोख रक्कम बक्षिस म्हणून देण्यात आली होती. यावर माजी हॉकीपटू दिलीप तिर्कीसह अन्य खेळाडूंनी हा पैसा खेळाडूंना स्पर्धेपूर्वी मिळायला हवा होता असे म्हंटले होते. (वृत्तसंस्था)