शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
3
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
4
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
5
‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’
6
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
7
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
8
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
9
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
11
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
12
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
14
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
16
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
17
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
18
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
19
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
20
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत

VIDEO- 500 व्या कसोटीत माजी कर्णधारांचा सन्मान

By admin | Published: September 22, 2016 1:30 PM

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान कानपूरमध्ये 500 वा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने भारताच्या माजी कर्णधारांचा सन्मान केला.

ऑनलाइन लोकमत

कानपूर, दि.22- भारत आणि न्यूझीलंडदरम्यान कानपूरमध्ये सुरू असलेला कसोटी सामना हा भारताचा 500 वा कसोटी सामना आहे. हा सामना खास बनवण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विशेष कार्यंक्रमांचं आयोजन केलं आहे. सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने भारताच्या माजी कर्णधारांचा सन्मान केला. 

उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते माजी कर्णधार अजीत वाडेकर, कपिल देव, सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, के.श्रीकांत, रवी शास्त्री, मोहम्मद अजहरूद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, अनिल कुंबळे, एमएस धोनी यांचा प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.  
 
भारताने 1932 मध्ये पहिला कसोटी सामना इंग्लंडविरोधात खेळला, तेव्हापासून  आतापर्यंत म्हणजे सीके नायडुंपासून विराट कोहलीपर्यंत 32 कर्णधारांनी भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे.  
पाहा व्हिडीओ-