शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
2
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
3
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
4
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
5
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
6
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
7
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
9
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
10
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
11
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
12
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
13
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
14
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
15
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
17
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
19
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
20
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान

हम है, के हम नहीं है...?

By admin | Published: August 18, 2016 4:00 PM

काश्मीरच्या रस्त्यांवर उतरलेल्या तरुणांच्या हाती लॅपटॉप ऐवजी दगड कोणी दिले?

- अमृता कदमबुरहान वानी या दहशतवाद्याच्या हत्त्येनंतर उफाळलेली काश्मीरमधली धगधग अजून विझत नाही.हातात दगड घेऊन रस्त्यांवर उतरलेली तरुण पोरं अजून रस्त्यावरून हटत नाहीत. लष्करी दलांच्या बंदुकांमधून उडणारे छर्रे घुसून डोळे फोडून घेणारा काश्मिरी तारुण्याचा अंगार अजून शांत होत नाही.कोण ही पोरं? हातात दगड घेऊन सारखी रस्त्यावर उतरणारी? त्यांच्या आयुष्यातून दुसरे मार्ग, दुसरे पर्याय पुसून कसे गेले?  कुणी पुसले?पंतप्रधान म्हणाले, ‘‘ज्यांच्या हातात लॅपटॉप असले पाहिजेत, क्रिकेटच्या बॅट्स आणि बॉल असले पाहिजेत, नजरेत भविष्याची स्वप्नं असली पाहिजेत त्या तरुणांच्या हाती दगड यावेत; हे दुर्दैव आहे आपल्या देशाचं!’’- व्यवस्थेलाही इतकं हतबल वाटावं,असं काय बिघडलं आहे या नंदनवनात?हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरलेली ही दिशाहीन तरु णाई पाहताना तुम्हाला आठवेल ‘हैदर’ नावाचा सिनेमा... आणि त्यातला हैदर.काश्मीरच्या चौकात उभं राहून प्रश्न विचारणारा हैदर...‘हम है के हम नहीं है?हम है तो हम कहाँ है? हम नहीं है तो कहाँ गये?और किसलिए गये? हम थे भी, या हम थे ही नही?’