शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
2
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
4
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
6
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
7
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
8
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
9
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
11
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
12
आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचे महायुतीविरुद्ध आंदोलन; प्रचार करणार की नाही?
13
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
14
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
15
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
16
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
17
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
18
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
19
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
20
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या

आपलं माणूस कायमचं जाण्यापूर्वी.

By admin | Published: April 10, 2015 1:40 PM

फक्त एकदाच. आपली माणसं आपल्याला कायमची सोडून जाण्यापूर्वी, फक्त एकदा तरी हाक मारा त्यांना.. प्लीज!

 
फक्त एकदाच. 
आपली माणसं आपल्याला कायमची सोडून जाण्यापूर्वी,
फक्त एकदा तरी
हाक मारा त्यांना..
प्लीज!
***
आपण म्हणतो,
मीच का नेहमी फोन करायचा,
मीच का एसएमएस करू,
आणि कधीतरी जिवाभावाचं माणूस अशा ठिकाणी निघून जातं,
जिथे नेटवर्क पोहचत नाही,
आपलं माणूस नॉट रिचेबल होण्यापूर्वी,
एक फोन कराल त्यांना.
प्लीज.!
**
आपण असतो फार बिझी,
वेळच नाही,
कुठं जायला फुरसत नाही,
जिवाभावाची माणसं आठवतसद्धा नाहीत,
आपण कधी पत्र लिहित नाही,
ख्यालीखुशाली विचारत नाही,
त्यांचे बर्थडे आपल्याला आवडत नाही,
त्यांच्या आठवांनी मन काहूर करत नाही.
आणि मग एकदिवस येतो निरोप,
ते ‘नसल्याचा’.
आणि जातो फक्त दारावर,
कधीही न होणा:या भेटीसाठी.
असं होण्यापेक्षा
कधीतरी पाच मिण्टं वेळ काढता नाही का येणार,
थोडावेळ भेटून गप्पा मारता नाहीच का येणार.
प्लीज.
त्या गप्पांना वेळ द्याच.
प्लीज.
***
हे सारं कळतं आपल्याला,
पटतंही.
मात्र तरीही आपण आपल्याच आयुष्यात
बांधलेले,
आपले दोर काचलेले.
त्या काचल्या दोरांपायी
कुणाशी शेवटची भेट झाली नाही
असं होऊ नये.
आणि जिवंत असलेली माणसं कायमची दुरावू नये,
म्हणून एकदाच.
मनापासून हाक माराल प्लीज.
आपल्या माणसांना.