शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

१८२५२ शेतकऱ्यांना मिळाले अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:31 AM

यावर्षीच्या खरीप हंगामात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर जिल्हा ...

यावर्षीच्या खरीप हंगामात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे कापूस, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून १०९ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार राज्य शासनाकडून दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले. बोरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेला दुसऱ्या टप्प्यात तालुका प्रशासनाकडून ९ कोटी ८ लाख ४१ हजार ५५० रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. हे अनुदान १८ हजार २०० शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये बोरी व परिसरातील २३ गावांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्याने अनुदान वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बँकेत गर्दी करू नये, असे आवाहन शाखा व्यवस्थापक एस.पी. घनवटे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांत संताप

१२ मार्चपासून बँकेच्यावतीने दुसऱ्या टप्प्यातील अनुदान वाटप सुरू आहे; मात्र बँकेला अपेक्षित रोकड उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना अनुदान न उचलताच परतावे लागत आहे.