शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

४६ जणांनी सर केले कळसुबाई शिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:22 AM

परभणी : येथील स्वराज्य ट्रेकर्सने आयोजित केलेल्या मोहिमेत जिल्ह्यातील ४६ जणांनी सहभाग नोंदवित कळसुबाई शिखर तसेच हरिश्चंद्रगड सर केला. ...

परभणी : येथील स्वराज्य ट्रेकर्सने आयोजित केलेल्या मोहिमेत जिल्ह्यातील ४६ जणांनी सहभाग नोंदवित कळसुबाई शिखर तसेच हरिश्चंद्रगड सर केला. विशेष म्हणजे, या मोहिमेत ९ बालकांचा सहभाग होता.

राज्यात सध्या पाऊस सुरू आहे. अशावेळी दूरवर पसरलेली ढगांची चादर, त्यात ताठ मानेने उभे असलेले सह्याद्रीतील अभेद्य सुळके, महाराष्ट्रातील एव्हरेस्ट ’कळसुबाई शिखर’, सभोवतालचे अभयारण्य आदी डोळ्यांची पारणे फेडणारा नजारा पाहण्याची संधी मिळते. हीच बाब लक्षात घेऊन ’स्वराज्य ट्रेकर्स, परभणी’चे प्रमुख मार्गदर्शक राजेश्वर गरुड, माधव यादव, दीपक नागुरे यांनी मागील आठवड्यात ’कळसुबाई व हरिश्चंद्रगड ट्रेक’चे आयोजन केले होते. परभणीहून ३७ मोठे व ९ बाल गिर्यारोहक सहभागी झाले होते. २९ ऑगस्ट रोजी पहाटे सर्व ट्रेकर्सनी कळसुबाई शिखर चढण्यास सुरुवात केली. सकाळी ९.३० ते १० च्या सुमारासच सर्वांनी अच्युच्च शिखर सर केले. त्यानंतर रंधा धबधबा पाहून पांचनाई गावात मुक्काम करण्यात आला.

३० ऑगस्ट रोजी हरिश्चंद्रगड सर करण्यात आला. या ठिकाणच्या वास्तू आणि इतिहासाची माहिती ट्रेकर्सनी घेतली.