शहरं
Join us  
Trending Stories
1
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
2
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
3
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
4
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
5
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
6
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
7
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
8
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
9
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
10
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
11
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
12
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
13
केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

बायोगॅस प्रकल्प शेतकऱ्यांच्या हिताचा - सीईओ शिवानंद टाकसाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:30 AM

मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे ११ मार्च रोजी बायोगॅस प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना टाकसाळे मार्गदर्शन करीत होते. ...

मानवत तालुक्यातील ताडबोरगाव येथे ११ मार्च रोजी बायोगॅस प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना टाकसाळे मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमास सरपंच नीता काजळे, उपसरपंच उमर खान पठाण, ग्रामसेविका मनीषा लोमटे, माऊली काजळे, सचिन पठाडे, स्वच्छ भारत मिशन कक्षातील परमेश्वर हलगे, ज्ञानेश्वर गायकवाड, अविनाश आरळकर, गणेश हरकळ, अशोक भोकरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती

टाकसाळे म्हणाले, केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय बायोगॅस प्रकल्प ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हिताचा असून, त्याची कामे तात्काळ मार्गी लावली पाहिजेत. कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याबाबत योग्य ती दक्षता घेऊन बायोगॅस प्रकल्पांच्या कामांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्या. बायोगॅस निर्मिती प्रकल्पांमधून शेतकऱ्यांना नैसर्गिक खताचा वापर करता येतो, इंधनाची निर्मिती होते, बायोगॅस मधील स्लरीचा खत म्हणून वापर करता येतो तसेच हा प्रकल्प तयार करण्यासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध मार्गाने फायदा होतो. त्यामुळे प्रकल्पाचा आणि अनुदानाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन टाकसाळे यांनी केले.

यावेळी टाकसाळे यांच्या हस्ते बायोगॅस प्रकल्पाचा प्रारंभ करण्यात आला. तसेच कृषी विस्तार अधिकारी वसंत ईखे यांच्या उपस्थितीत गावातील तीन शेतकऱ्यांना बायोगॅस प्रकल्पाचे मार्कआऊट देण्यात आले.