शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
2
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
3
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
4
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
5
लाडकी बहीण योजना कधीपर्यंत चालणार? रक्कम किती वाढणार?; मुख्यमंत्री शिंदेंनी दिली माहिती
6
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
7
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
8
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
9
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
10
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
11
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
12
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
13
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
14
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
15
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
16
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
17
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
18
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
19
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
20
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...

तारांच्या स्पर्शामुळे दोन एकर ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:15 AM

पालम : तालुक्यातील फळा येथे २० मार्च रोजी रात्री ७ च्या सुमारास अवकाळी पावसापूर्वी आलेल्या जोरदार वादळीवाऱ्यात मुख्य विद्युतवाहिनीच्या ...

पालम : तालुक्यातील फळा येथे २० मार्च रोजी रात्री ७ च्या सुमारास अवकाळी पावसापूर्वी आलेल्या जोरदार वादळीवाऱ्यात मुख्य विद्युतवाहिनीच्या तारा एकमेकांना स्पर्श होऊन पाचटावर ठिणगी पडल्याने दोन एकर ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.

फळा शिवारात भगवान नरहरी ढवळे व अर्जुन रामकिशन ढवळे यांचा प्रत्येकी एक एकर असा एकूण दोन एकर ऊस आहे. साखर कारखान्याची टोळी वेळेत न मिळाल्याने ही उचल पक्की होऊनही तोडणीअभावी शेतात उभा राहिला आहे. २० मार्च रोजी रात्री ७ च्या सुमारास मुख्य विद्युतवाहिनीचा खांब आडवा झाला असून, तारा लोंबकळल्या होत्या. वाऱ्यामुळे या मोकळ्या तारा एकमेकांशी स्पर्श होऊन उसाच्या शेतात पाचटीवर पडल्या. त्यामुळे पाचटाने पेट घेतल्याने दोन एकरांत ही आग पसरली. यात पूर्ण ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे.