शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

कोरोना रुग्णांचा मृत्यूचा आकडा शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:13 AM

मागील तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे नागरिकांत समाधान असले तरीही दररोज बाधित रुग्णांचे मृत्यू होत ...

मागील तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे नागरिकांत समाधान असले तरीही दररोज बाधित रुग्णांचे मृत्यू होत असल्याने चिंता निर्माण झाली होती. तब्बल दोन महिन्यांपासून दररोज कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होत होते. मंगळवारी हे मृत्यू थांबले आहेत. दिवसभरात एकाही बाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाला २ हजार ७४५ नागरिकांचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला. त्यात २४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आरटीपीसीआरच्या २ हजार ५२९ अहवालांमध्ये १६ आणि रॅपिड टेस्टच्या २१६ अहवालांमध्ये ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असून, नागरिकांना आता काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यात एकूण ५० हजार ६५३ रुग्ण नोंद झाले. त्यापैकी ४९ हजार १२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्यात १ हजार २७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या २५१ रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात ३३ रुग्णांना सुटी देण्यात आली.