शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

शेतकऱ्यांची लूट थांबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:31 AM

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे, त्यांना नाईलाजास्तव आडतीकडे ...

यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सीसीआयची कापूस खरेदी बंद असल्याने ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे, त्यांना नाईलाजास्तव आडतीकडे कापूस विकावा लागत आहे. या आडतीवर शेतकरी कापूस घेऊन गेल्यानंतर त्याचे पट्टीमाप झाल्यानंतर १ क्विंटल कापसामागे १ किलो कटाई धरली जात आहे. त्याशिवाय ज्या चवाळ्यामध्ये किंवा गोणीत शेतकरी कापूस आणतो, त्या चवाळ्याचे वजन सरासरी १ किलो गृहीत धरले जाते. प्रत्यक्षात मात्र त्याचे वजन २०० ते २५० ग्रॅम असते. या प्रकारे शेतकऱ्यांची लूट व्यापाऱ्याच्या मार्फत केली जात आहे. शिवाय तूर, हरभरा व कापूस खरेदीमध्येही एकूण वजनात ९०० ग्रॅमपर्यंतचे असलेले वजन ग्राह्य धरले जात नाही. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांची लूट थांबबावी. तसेच या प्रकरणाची चौकशी करावी, अन्यथा बाजार समितीला टाळे ठोको आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांची निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनावर युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, शहर प्रमुख पिंटू कदम, तालुका प्रमुख नारायण ढगे, बंडू पावडे, लक्ष्मण राठोड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.