शहरं
Join us  
Trending Stories
1
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
2
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
3
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
4
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
5
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
6
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
7
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
8
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
9
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
10
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
11
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
12
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
13
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
14
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
15
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
16
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
17
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद
18
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
19
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
20
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल

शेतकऱ्यांना तुषार संचाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 4:15 AM

विद्यापीठातील अ. भा. समन्वयीत सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या वतीने १९ मार्च रोजी हा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. ...

विद्यापीठातील अ. भा. समन्वयीत सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाच्या वतीने १९ मार्च रोजी हा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, पं. स. सदस्य दत्तराव जाधव, सरपंच सुभाषराव जाधव, उपसरपंच महादेव जाधव, प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडाळे, कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, आदींची उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू डॉ. ढवण म्हणाले, अनेक गावात पाण्याची मुबलकता असते. या पाण्याचा काटेकोर वापर होणे गरजेचे आहे. आधुनिक सिंचन पद्धतीत तुषार सिंचन व ठिंबक सिंचनाचा वापर केल्यास पाण्याची बचत होऊन उत्पादन वाढते. विद्यापीठाने विविध माध्यमातून कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. अशोक कडाळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सहा शेतकऱ्यांना डॉ. ढवण यांच्या हस्ते तुषार संच वाटप करण्यात आले. डॉ. गजानन गडदे यांनी सूत्रसंचालन केले. दत्तराव जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदकुमार गिराम, विलास जाधव, रत्नाकर पाटील, देवेंद्र कुऱ्हा, बालू रन्हेर, आदींनी प्रयत्न केले.