शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

१९ कर्मचाऱ्यांवर चालतो तालुक्याचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:22 AM

पालम तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एकूण ३४ पदे मंजूर आहेत. कृषी विभाग अस्तित्वात आल्यापासून एकदाही शंभर टक्के भरलेली नाहीत. ...

पालम तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एकूण ३४ पदे मंजूर आहेत. कृषी विभाग अस्तित्वात आल्यापासून एकदाही शंभर टक्के भरलेली नाहीत. अलीकडील दोन वर्षांत पदे भरण्याऐवजी रिक्त होत चालली आहेत. प्रामुख्याने शेतकऱ्यांचा सर्वात जवळचा आणि महत्त्वाचा दुुवा असलेल्या कृषी सहायकांची २५ पैकी १६ पदे रिक्त आहेत. ती दोन वर्षांपासून अनेकवेळा विनंती करूनही भरलेली नाहीत. आजघडीला प्रत्येक कृषी सहायकावर तीन-तीन सज्जांच्या कामकाजाचा बोजा टाकण्यात आलेला आहे. एक सज्जामध्ये किमान चार ते पाच गावांचा समावेश असतो. प्रत्येकाला डझनाहून अधिक गावे सांभाळावी लागतात. हे कर्मचारी कामाच्या ओझ्याखाली दबली आहेत. ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊ शकत नाहीत. तालुक्यावरूनच शेतकरी हिताच्या योजना राबवितात. दुसरीकडे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे पद नेहमी प्रभारी असते. ते यावेळी मात्र भरण्यात आले, परंतु कृषी अधिकाऱ्यांचे तीन पैकी सर्वच पदे रिक्त आहेत. परंतु त्यांच्या बदल्या मंत्रालय स्तरावरून होतात. त्या कृषी सहायकासारख्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय लातूर येथून होत नाहीत. तरीही चार वर्षांपासून पदभरती झाली नसली तरीही पालमला रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही योग्य मार्गदर्शन मिळत नाही. किमान सहसंचालक कार्यालयातून पालम तालुक्यासाठी कृषी सहायक बदलीवर पाठवावेत, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.