शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
3
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
4
अदानी समूहानंतर 'ही' कंपनी हिंडेनबर्गच्या रडारवर; Roblox वर आरोप काय?
5
'गधराज' वरून सलमान खान, Bigg Boss चे मेकर्स अडचणीत? नक्की काय घडलं वाचा...
6
'धनगर समाजाचा मार्ग मोकळा होतो मग आमचा का होत नाही?'; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला सवाल
7
"असा प्रत्येक कट महाराष्ट्रातील लोक उधळून लावतील", मोदींचा काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा
8
देशातील गरिबांना 2028 पर्यंत मोफत धान्य मिळणार; मोदी सरकारचा मोठा निर्णय
9
हरयाणातील निवडणुकीच्या निकालावर रॉबर्ट वाड्रांची प्रतिक्रिया, ईव्हीएम बॅटरीच्या मुद्द्यावर म्हणाले...
10
मनोज जरांगेंशी पंगा घेणाऱ्या अपक्ष आमदाराने भाजपाकडून निवडणूक लढण्याची केली घोषणा
11
"जितना हिंदू बंटेगा, उतना...", असं का बोलले पंतप्रधान मोदी? महाराष्ट्रातील जनतेला केलं मोठं आवाहन
12
'असरदार' सरदार! अर्शदीपची Top 10मध्ये एन्ट्री; हार्दिक पांड्याही दुसऱ्या यादीत Top 3 मध्ये!
13
 "महायुती सरकार म्हणजे भ्रष्ट कारभार, जाहिराती जोरदार", 90 कोटींच्या कंत्राटावर जयंत पाटलांची संतप्त पोस्ट
14
हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा
15
हरयाणात निकालांनंतर भाजपाचं अर्धशतक पूर्ण, दोन अपक्ष आमदारांनी दिला पाठिंबा
16
Trent shares: TATA च्या 'या' शेअरनं रचला इतिहास, २ दिवसांपासून मोठी खरेदी; एक्सपर्ट बुलिश
17
फायद्याची बातमी! २०० रुपये वाचवून गुंतवणूक करा, मॅच्युरिटीवर २८ लाख मिळतील; LIC ची जबरदस्त योजना
18
गुणरत्न सदावर्तेंनी 'बिग बॉस'चे नियम बसवले धाब्यावर, आधी ढाराढूर झोपले आता घातला गोंधळ!
19
कर्मचाऱ्यांसाठी ESIC बाबत महत्त्वाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय, अनेकांना मिळणार लाभ!
20
वाढदिवस ठरला शेवटचा! केक, पापड आणि...; ५ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमागचं सत्य काय?

परभणीत सिंचन परिषदेचा समारोप:मागणी, पुरवठा पाहून उत्पादन करा- दि.मा. मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 12:20 AM

पिकांची बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा याचा नियम लक्षात घेऊन शेतकºयांनी पिकांचे उत्पादन करावे, असे आवाहन सिंचन सहयोग परिषदेचे अध्यक्ष डॉ.दि.मा. मोरे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पिकांची बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठा याचा नियम लक्षात घेऊन शेतकºयांनी पिकांचे उत्पादन करावे, असे आवाहन सिंचन सहयोग परिषदेचे अध्यक्ष डॉ.दि.मा. मोरे यांनी केले.परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात सुरु असलेल्या दोन दिवसीय सिंचन परिषदेचा रविवारी समारोप झाला. अध्यक्षीय अभिभाषणात मोरे बोलत होते. यावेळी ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.गणेशराव दुधगावकर, परिषदेच्या अध्यक्षा डॉ.संध्याताई दुधगावकर, बापु अडकिणे, प्रा.पी.ए. ठोंबरे यांची उपस्थिती होती.डॉ.मोरे म्हणाले, सिंचन, पाणी व्यवस्थापन, पीक पाणी, जोड धंदे याचा मेळ लावून शेतकºयांनी शेती केली पाहिजे. केवळ शेती करुन कोणताही देश प्रगती करु शकत नाही. तेव्हा शेतीशी निगडित उद्योग, व्यवसायाची जोड घेणे गरजेचे आहे. करपरा प्रकल्प काही इंचानी वाढविला तरी २ हजार ऐवजी ६ हजार हेक्टर क्षेत्र भिजवणीखाली येऊ शकते, असे ते म्हणाले.या परिषदेच्या पहिल्या सत्रात विजयअण्णा बोराडे यांनी सिंचनाशी निगडित महत्त्वपूर्ण विषयांवर प्रकाश टाकला. दुसºया सत्रात डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.व्ही.एम. मायंदे यांनी जमिनीतील, वातावरणातील ओलावा टिकविण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. या.रा. जाधव, डॉ. भगवानराव कापसे यांचेही भाषण झाले. डॉ.व्ही.एम. मायंदे यांनी सत्राचा अध्यक्षीय समारोप केला. प्रा.डॉ.भीमराव खाडे यांनी आभार मानले. तिसºया सत्रात ग्रामसफाई अभियानाचे माधवराव पाटील शेळगावकर, व्ही.एम. रानडे, निवृत्त कार्यकारी अभियंता सावळेश्वरकर, महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक रा.ब. घोटे, महाराष्ट्र जलसंपदा नियमन प्राधिकरण पाणीवाटप व्यवस्थापनाचे सचिव डॉ.सुरेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. पाचव्या सत्रात डॉ.पी.ए. ठोंबरे, डॉ.अनिल बुलबुले, छत्रपती मानवते आदींनी विविध विषयांवर मनोगत व्यक्त केले. परिषदेमध्ये प्रा.हरिश्चंद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत आडे यांनी केले. या परिषदेस शेतकरी, शेतमजूर, विषय तज्ज्ञ, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.