शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

शेतकऱ्यावर आभाळ कोसळले; आखाड्यात पाणी शिरून ४०० कोंबड्या, ९ शेळ्या दगावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 7:36 PM

अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे

पाथरी - तालुक्यामध्ये मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस होत आहे. यातच पात्री मंडळात सोमवारी झालेल्या अतिवृष्टीने हाहाकार उडाला. मंडळात एकाच दिवशी तब्बल ३१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे ओढ्यानाल्यांना प्रचंड पूर आला आहे.  

दरम्यान, तालुक्यातील बोरगव्हान येथील एका शेतकरी भगवान नारायणराव खुडे यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. गट क्र १७३ मध्ये खुडे यांची शेती असून मुसळधार पावसाचे पाणी थेट त्यांच्या आखाड्यात शिरले. यामुळे तब्बल ४०० कोंबड्याचा मृत्यू झाला. तर ९ शेळ्याही पाण्यात वाहून गेल्याची माहिती आहे. यासोबतच ४० तुषार पाईप, मोटार, स्टार्टर, ३०० फूट वायर, चार्जिंग फवारा असे शेतीचे सामान देखील वाहून गेले. तसेच शेतातील पीक देखील अतिवृष्टीने नष्ट झाले.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी