शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
2
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
3
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
4
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
5
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
6
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
7
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
8
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
9
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
10
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
12
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
13
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
14
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
15
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
16
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
17
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
18
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
19
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

देखभाल दुरुस्ती अभावी ३४ गावातील पाणीपुरवठा योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:16 AM

२५ गावांना योजनाच नाही एकीकडे अनेक गावांमध्ये दोन -दोन,तीन -तीन शासनाच्या योजना आहे. पाणी पुरवठ्यासाठी रेपा, तेलवाडी, नरवाडी, ...

२५ गावांना योजनाच नाही

एकीकडे अनेक गावांमध्ये दोन -दोन,तीन -तीन शासनाच्या योजना आहे. पाणी पुरवठ्यासाठी रेपा, तेलवाडी, नरवाडी, पूगळा तांडा ,गारखेडा ,मालेगाव, दुधना, चव्हाळी तांडा ,रामनगर तांडा ,येनोली तांडा ,पिंपळगाव आदी तालुक्यातील २५ गावांना शासनाची कोणतीच योजना नाही.

मोठ्या योजनांमध्ये हत्ती पोसणे

जिंतूर तालुक्यात जीवन प्राधिकरणामार्फत सोळा गाव पाणी पुरवठा योजना, बारागाव वस्सा पाणीपुरवठा योजना व तेवीस गाव पिंपळगाव पाणीपुरवठा योजना या योजना केवळ पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार आहे. या योजनेचे पाणी मागच्या १५ वर्षाच्या शेवटच्या गावापर्यंत पोचलेच नाही. भारत निर्माण, राष्ट्रीय पेयजल ,जलस्वराज या योजनेमध्ये गैरप्रकार झाला. याकडेही जिल्हा परिषद प्रशासन डोळेझाक करीत आहे.

पुढाऱ्यांनी खाल्ल्या योजना

जिंतूर तालुक्यामध्ये पाणी पुरवठा योजनेची कामे अनेक राजकीय कंत्राटदारांनी घेतली. अधिकाऱ्यावर दबाव टाकून योजना पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र हस्तगत केले. मात्र अनेक योजनांमध्ये गैरप्रकार झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर कारवाई होऊ दिली नाही. पुढाऱ्यांचे घरे या योजनेमुळे भरले आहेत.