२०४७ च्या विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बँकिंग क्षेत्राने मोठे योगदान द्यावे - निर्मला सीतारामन
महारेराच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी मंत्रालयात मनोज सौनिक यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली
Swami Samartha: आपल्यावरील दुःखाचा भार कमी व्हावा म्हणून आपण देवाची उपासना करतो. उपासनेने मन शांत होते व योग्य निर्णय घेण्यास, योग्य मार्ग निवडण्यास मदत होते. परंतु त्याचबरोबरीने गरज असते ती म्हणजे दैनंदिन आयुष्यातील छोट्या छोट्या चुका टाळण्याची आणि ज्या गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर आहेत, त्या स्वामींवर सोडून देण्याची! हाच आहे खरा परमार्थ! चला तर पाहूया, त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत ते...