Parenting Tips: विद्यार्थी दशेत अभ्यासाचा कंटाळा येणे स्वाभाविक आहे. परंतु, त्या काळात केलेल्या कंटाळ्याची मोठी किंमत भविष्यात मोजावी लागते आणि वेळेतच अभ्यास का नाही केला याचा पश्चात्तापदेखील होतो. त्यात सध्याची पिढी तर मोबाईलमुळे अधिकच आळसावली आहे. ...
केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार UPSC परीक्षा देतात, पण काही मोजकेच ही परीक्षा उत्तीर्ण करू शकतात. ...
दहावी आणि १२ वीच्या परीक्षांचा निकाल लागला असून सध्या विद्यार्थ्यांसह पालकांचीही लगबग प्रवेश मिळवण्यासाठी सुरू आहे. त्यातच, करिअर करताना नेमकं कोणत्या क्षेत्रात करावं, कोठे प्रवेश घ्यावा हाही प्रश्न अनेकांना सतावतोय. ...