शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

महायुतीतील घटक पक्ष ज्यांच्या जागा तेच लढविणार- चंद्रशेखर बावनकुळे

By विश्वास मोरे | Updated: October 11, 2023 22:41 IST

लोकसभेच्या जागांबाबत ११ पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय

विश्वास मोरे, पिंपरी : महाराष्ट्रातून लोकसभेच्या ४५ जागा आणण्याचा संकल्प महायुतीने केला आहे. ज्यांच्या ज्या जागा आहेत, तेच लढविणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह ११ पक्ष एकत्रिपणे येऊन लोकसभेच्या जागांबाबत चर्चा केली जाणार आहे, आम्ही एकजूटीने निवडणूक लढविणार आहोत, जिंकणार आहोत, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी काळेवाडीत व्यक्त केला.

भाजपाच्या वतीने घरचलो अभियान आणि युवा वॉरीयर्स संवादासाठी बावनकुळे पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. अभियानाविषयी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, ‘‘भाजपाच्या वतीने लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाने केलेल्या कामांचा माहिती दिली जाणार आहे. अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुती म्हणून जनतेसमोर जायचे आहे. लोकसभेची कोणती जागा कोण लढवेल. याची चर्चा आताच करणे योग्य नाही. महायुतीतील घटक पक्षांच्या ज्या-ज्या जागा असतील तेच लढविणार आहेत. भाजपाची जी जागा आहे तिथे भाजपा, राष्टÑवादीची आहे, तिथे घड्याळ आणि जी शिवसेनेची आहे. तिथे धनुष्यबान चिन्हांवर निवडणूक लढवून पंतप्रधान मोदींचे हात मजबूत करण्यासाठी महायुती प्रयत्न करणार आहे. आता कोण कोणती जागा लढविणार यापेक्षा ४५ खासदार निवडूण आणायचे हाच महायुतीचा संकल्प आहे.’’

आमदार आहेत, डावलण्याचा प्रश्नच येत नाही!

आमदार अश्विनी जगताप यांनी प्रॉटोकॉल पाळला जात नाही, याबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यावर बावनकुळे यांना विचारले. बावनकुळे म्हणाले, ‘मी या प्रकाराची माहिती घेतली. आमदारांच्या विधानाचा विपर्यास केला आहे. त्या लोकप्रतिनिधी आहेत. पक्षात संघटना आणि लोकप्रतिनिधी या दोघांचेही महत्व आहे. त्यामुळे कोणीही लोकप्रतिनिधींना डावलणार नाही.’’

बारामतीत महायुतीच विजयी होणार!

बारामती लोकसभेची जागा कोणास, कोण उमेदवार असेल? याप्रश्नावर बावनकुळे म्हणाले, ‘‘बारामतीतून महायुतीच विजयी होणार, महायुतीचाच उमेदवार असेल."

टॅग्स :ElectionनिवडणूकChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे