शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

दावे निकालात काढण्याची सूचना

By admin | Published: June 27, 2017 7:33 AM

जमिनींना सोन्याचा भाव आला असून हद्दीवरून वाद निर्माण होत आहे. परिणामी महसूल अधिकाऱ्यांकडे जमिनींच्या दाव्यांची संख्या वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : जमिनींना सोन्याचा भाव आला असून हद्दीवरून वाद निर्माण होत आहे. परिणामी महसूल अधिकाऱ्यांकडे जमिनींच्या दाव्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महसूलविषयक दाव्यांचा जलदगतीने निपटारा करण्याबाबत तहसीलदार, प्रांताधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी दरमहा ४० अपिले निकाली काढावीत, अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्र्रकांत दळवी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. महसूल विभागाकडे प्रलंबित दाव्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने महसूल परिषदेमध्ये याबाबत चर्चा झाली होती. मात्र, महसूलविषयक दाव्यांची सुनावणी घेऊन त्यावर निकाल देण्यास वेळ लागतो. त्यातच अधिकाऱ्यांकडे दाव्यांबरोबरच इतर प्रशासकीय कामे असल्याने दावे निकाली काढण्यास विलंब होतो. शासकीय कार्यालयांमधून प्रशासकीय कामकाजात होणारा विलंब टाळून सर्व थकीत प्रकरणांचा निपटारा विशिष्ट कालमर्यादेत करण्याबाबत दळवी यांनी सूचना दिल्या आहेत. यामुळे वषार्नुवर्षे प्रलंबित असलेले दावे निकाली निघणार आहेत. अपिलांवर सुनावणी घेताना सर्वात जुन्या अपिलांवर प्रथम प्राधान्याने सुनावणी घ्यावी. त्याचबरोबर कमीत कमी तारखांमध्ये सुनावणी पूर्ण करावी. मात्र, नैसर्गिक न्यायाचे तत्त्व पाळण्यात यावे. त्याचबरोबर अपिलांवर अंतिम सुनावणी झाल्यावर शक्यतो एक आठवड्याच्या आत निकालपत्र लिहून पक्षकारांना निर्णय कळविण्यात यावा, असेही दळवी यांनी स्पष्ट केले आहे. विभागीय आयुक्तांच्या सूचनांमुळे निर्णय प्रक्रियेस वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.