शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

मांजा स्फोटातील आकाशचा मृत्यू

By admin | Published: January 28, 2017 12:26 AM

इमारतीच्या बाल्कनीतुन पतंग उडविताना उच्चदाब वाहिनीत मांजा अडकून झालेल्या स्फोटात तीन जखमी निष्पाप बालकांपैकी

वाकड : इमारतीच्या बाल्कनीतुन पतंग उडविताना उच्चदाब वाहिनीत मांजा अडकून झालेल्या स्फोटात तीन जखमी निष्पाप बालकांपैकी आकाश प्रजापती याला प्राण गमवावा लागला. या दुर्घटनेत नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आर्यन गोपाळ आणि अभिनंदन गोपाळ या दोघा चिमुरड्यांवर उपचार सुरू आहेत. थेरगावच्या या परिसरात प्रामुख्याने मध्यमवर्गीय, कामगार वर्गाचे वास्तव्य आहे. रोजगारासाठी देशभरातून आलेली कुटुंबे येथे स्थायिक आहेत. त्यांपैकीच प्रजापती आणि गोपाळ ही दोन कुटुंबे या चाळीत भाड्याने राहतात. मात्र, अचानक घडलेल्या या अनपेक्षित घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेस जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)