शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोरोनाच्या संकटात एलपीजीची चलती, दहा महिन्यात वाढली १२ लाख टन सिलिंडरची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 07:18 IST

पेट्रोलियम मंत्रालयाने जानेवारी, २०२१ अखेरचा एलपीजी वापराचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. उज्ज्वला योजनेतील ग्राहकसंख्या देशात २०१७ मध्ये २ कोटी होती.

विशाल शिर्के - पिंपरी (पुणे) : कोरोना काळामध्ये डिझेलसह विविध उद्योगांच्या उत्पादनांची मागणी घटली. मात्र, या काळामध्ये एलपीजी गॅस सिलिंडरच्या मागणीत वाढ नोंदविण्यात आली आहे. टाळेबंदी काळात वाढलेला वापर, उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांची गेल्या काही वर्षांत वाढलेली संख्या अशा विविध कारणांमुळे गेल्या दहा महिन्यांत घरगुती गॅसचा वापर तब्बल १२ लाख टनांनी वाढून २३१ लाख टन झाला आहे. 

पेट्रोलियम मंत्रालयाने जानेवारी, २०२१ अखेरचा एलपीजी वापराचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. उज्ज्वला योजनेतील ग्राहकसंख्या देशात २०१७ मध्ये २ कोटी होती. त्यात २०२१ पर्यंत ८ कोटी १ लाखापर्यंत वाढ झाली, तर इतर गॅस सिलिंडरधारकांची संख्या २०२१ अखेरीस २८.८२ कोटींवर गेली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरधारकांची टक्केवारी २०१४ रोजी ५५ टक्के होती. 

उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलिंडरधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टाळेबंदी काळात उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रत्येकाला तीन मोफत सिलिंडर देण्यात आले. या सर्वांचा परिणाम एलपीजीची मागणी वाढल्यात झाल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक सुबोध डाकवाले यांनी सांगितले.

एलपीजी गॅसधारक २०१५              १४.८६ कोटी२०१९              २६.५४ कोटी२०२०            २७.८७ कोटी२०२१              २८.८२     कोटी

‘उज्ज्वला’चे ग्राहक २०१७       २.०० कोटी२०१८      ३.५६ कोटी२०१९     ७.१९ कोटी२०२०      ८.०२ कोटी२०२१      ८.०१ कोटी 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरcorona virusकोरोना वायरस बातम्या