शहरं
Join us  
Trending Stories
1
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
2
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
3
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
4
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
5
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
6
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
7
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
8
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
9
Bigg Boss Marathi 5 : सूरज चव्हाण ठरला 'बिग बॉस मराठी ५'चा विजेता? 'त्या' पोस्टने खळबळ
10
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
11
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
12
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
13
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
14
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
15
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
कोकण हार्टेड गर्ल घराबाहेर! अंकिताच्या चाहत्यांना मोठा धक्का, म्हणाली- "मी १०० टक्के दिले, पण..."
17
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
18
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार
19
Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता
20
अमेरिकेतील यशानंतर 'अमूल' आता युरोपमध्ये ठेवणार पाऊल!

माऊलींची पालखी पुण्याकडे निघाली अन् इंद्रायणी पुन्हा फेसाळली! मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश

By विश्वास मोरे | Published: June 30, 2024 12:42 PM

आळंदी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले असता त्यांनी प्रशासनाला नदी प्रदूषण रोखण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, ते जाऊन १२ तास झाले नाही तर इंद्रायणी पुन्हा फेसाळली

पिंपरी: आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीसाठी रविवारी सकाळी पुण्याकडे निघाली. आणि नेहमीप्रमाणे इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे.

आषाढी वारी सुरू झालेली आहे. इंद्रायणी तीरावरील देहू आणि आळंदीतून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज,  ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्याकडे मार्गस्थ झालेले आहेत. गेल्या वर्षभरापासून इंद्रायणी नदी फेसाळत आहे. मात्र, त्याचे कारण प्रदूषण नियंत्रण मंडळ, पीएमआरडीए, आळंदी नगरपालिका, चाकण एमआयडीसी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना सापडलेले नाही.

वारीच्या निमित्ताने इंद्रायणी नदीमध्ये पाणी सोडण्यात आले होते.  ते पाणी आता कमी झाले आहे. सकाळी माऊलींची पालखी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ झाली. आळंदीतील बंधाऱ्यापासून पुन्हा इंद्रायणी नदी फेसाळले आहे. याबाबतचे वृत्त सोशल मीडियावर पसरल्यानंतर प्रशासनाने नदीतील फेस कमी व्हावा यासाठी यंत्रणा सुरू केलेली आहे. 

मुख्यमंत्री जाऊन बारा तास झाले नाही, तर इंद्रायणी फेसाळली

आळंदी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले असता त्यांनी नदी प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती.  व प्रशासनाला नदी प्रदूषण रोखण्याबाबत आदेश दिले होते. मात्र,  ते जाऊन बारा तास होत नाही. तोच इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे प्रशासनाला कोणतेही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीEknath Shindeएकनाथ शिंदेpollutionप्रदूषणindrayaniइंद्रायणीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा