शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Bihar Assembly Election Results: शिवसेनेनं आपलं तोंड बंद ठेवावं; दोन संजय भिडले, आजी-माजी कार्यकारींमध्ये 'सामना'

By कुणाल गवाणकर | Updated: November 10, 2020 20:36 IST

Bihar Assembly Election Results: बिहार विधानसभा निवडणूक निकालावरून संजय विरुद्ध संजय

मुंबई: काँग्रेसनं चांगली कामगिरी केली असती, तर तेजस्वी यादव आतापर्यंत मुख्यमंत्री झाले असते, असं विधान करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसला सल्ले देण्यापेक्षा शिवसेनेनं आपलं तोंड बंद ठेवावं, अशा शब्दांत निरुपम यांनी राऊत यांना सुनावलं आहे.२, १२ अन् १६... बिहारमध्ये टफ फाईट; ३० जागांमुळे वातावरण टाईटबिहारमध्ये काँग्रेसनं राष्ट्रीय जनता दलासोबत विधानसभा निवडणूक लढवली. त्यावर भाष्य करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीवर बोट ठेवलं. त्यावरून निरुपम यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे. 'शिवसेनेनं बिहारमध्ये २२ जागांवर निवडणूक लढवली. त्यातल्या २१ जागांवर त्यांना नोटापेक्षा कमी मतं मिळाल्याचं ऐकून आहे. त्यामुळे काँग्रेसला सल्ला देण्याऐवजी स्वत:चं तोंड बंद ठेवा,' अशी टीका निरुपम यांनी केली आहे.काय म्हणाले होते संजय राऊत?बिहारचे सर्व निकाल अजून समोर आलेले नाहीत. रात्री १०-११ पर्यंत निकाल स्पष्ट होईल. पण नितीशकुमार हे तिसऱ्या नंबरवर आहेत.  मुख्यमंत्रिपदी तीन वेळा राहूनही त्यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर जात असेल तर त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असा चिमटा राऊत यांनी काढला.फासा पलटला! भाजपाला राजदने टाकले मागे; 14 जागांचाच निकाल हातीमतमोजणी प्रक्रिया खूप हळू चालली आहे. पण जर काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली असती तर आतापर्यंत तेजस्वी मुख्यमंत्री झाले असते, असंही राऊत म्हणाले.काँग्रेसची मोठी घसरणगेल्या विधानसभा निवडणुकीत ४० जागा लढवणाऱ्या काँग्रेसनं २७ जागा जिंकल्या होत्या. यंदा काँग्रेसनं ७० जागांवर निवडणूक लढवली. मात्र यंदा काँग्रेसची कामगिरी चांगली झालेली नाही. सध्या काँग्रेसचे ७ उमेदवार विजयी झाले आहेत. तर १३ मतदारसंघांत त्यांच्याकडे आघाडी आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकSanjay Rautसंजय राऊतSanjay Nirupamसंजय निरुपमcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाTejashwi Yadavतेजस्वी यादव