शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

Poll: भारतीय घटनेत देशद्रोहाचं कलम असावं की नसावं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 15:49 IST

सत्तेत आल्यास देशद्रोहाचं कलम रद्द करण्याचं काँग्रेसचं आश्वासन

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं दोनच दिवसांपूर्वी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. सत्तेत आल्यास देशद्रोहाचं कलम रद्द करण्याचं आश्वासन काँग्रेसनं जाहीरनाम्यातून दिलं. काँग्रेसच्या या घोषणेवरुन भाजपानं टीकेची झोड उठवली. देशद्रोहाचं कलम रद्द झाल्यास फुटिरतावादी शक्तींना बळ मिळेल, अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली. काँग्रेसचा हात देशासोबत आहे की देशद्रोह्यांसोबत, असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.काँग्रेसनं भारतीय दंड संहितेमधील कलम 124 अ वगळण्याचं आश्वासन दिल्यानं मोठा वादंग माजला. गेल्या दोन दिवसांपासून राजकारणात या मुद्द्याची चर्चा आहे. पंतप्रधान मोदींसह अर्थमंत्री अरुण जेटलींनीदेखील यावरुन काँग्रेसवर शरसंधान साधलं. देशद्रोहाचं कलम रद्द केल्यास देशद्रोही कारवायांना वेग येईल, अशी भीती भाजपाकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर काहींनी हे कलम ब्रिटिशांच्या काळातलं असल्यानं ते रद्द करण्याची भूमिका घेतली आहे. ब्रिटिशांनी त्यांच्याविरोधातल्या कारवाया हाणून पाडण्यासाठी देशद्रोहाचं कलम लागू केलं होतं. त्यामुळे त्यांच्या काळातील कायद्याची आता गरजच काय, असा सवालदेखील काहींकडून उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकseditionदेशद्रोहcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी