शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
4
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
5
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
6
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
7
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
8
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
9
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
10
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
11
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
12
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
13
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
14
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
15
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
16
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
17
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
18
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका
19
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
20
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण

किसान, जवान व मजदूर आघाडी ४८ जागा लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 1:38 AM

मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे.

पुणे : मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. सरकार शेतकºयांच्या कर्जमाफीचे नुसते आश्वासन देत आहे. त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला जात नाही. या सर्व बाबींना लक्षात घेऊन किसान, जवान व मजदूर आघाडीने महाराष्ट्रात४८ जागा लढवण्याचा निर्णयघेऊन अब की बार शेतकरीसरकार स्थापन करणार, अशी माहिती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी किसान, जवान व मजदूर आघाडीचे अध्यक्ष गणेश जगताप, सत्यशोधक शेतकरी समाज प्रमुख किशोर ढमाले, बळीराजाशेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष संजय घाटणेकर, कालिदास आपटे, दिलीप भोयर, बी. जी. पाटील आदीउपस्थित होते.महाराष्ट्रातील ११ संघटना एकत्र येऊन किसान जवान व मजदूर आघाडी या राज्यव्यापी आघाडीची स्थापना केली आहे. यात ४८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला असून २० जागेवर प्राथमिक स्वरूपात चर्चा झाली आहे. तर आघाडीच्या वतीने काँग्रेस व भाजपा युती यांच्या विरोधात लढू इच्छिणाºया सपा, बसपा व वंचित बहुजन आघाडी इत्यादी पक्षाशी चर्चा करून ४८ जागांचे नियोजन केले जाणार आहे.>साखर आयुक्तालयावर बेमुदत आंदोलनशेतकºयांच्या जमिनीचे भूसंपादन, कमाल जमीन धारणा, पाळीव प्राणी, वन्य प्राणी संरक्षण कायदा, शेतकरीविरोधी कायद्याची अंमलबजावणी करून शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडणाºया सरकारच्या साखर आयुक्त कार्यालयावर २५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता बेमुदत धरणे आंदोलन होईल.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९