शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

Kerala Assembly Election Result 2021: केरळचा गड राखत डाव्यांनी इतिहास रचला! ४० वर्षांची परंपरा खंडित; काँग्रेसचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 18:24 IST

Kerala Assembly Election Result 2021: केरळमध्ये सत्तापरिवर्तनाची परंपरा खंडित; डाव्यांची सत्ता कायम राहणार

तिरुअनंतपुरम: केरळमध्ये डाव्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत सत्ता राखली आहे. केरळात दर पाच वर्षांनी सत्तापरिवर्तन होतं. १९८० पासून सत्तापरिवर्तनाची परंपरा सुरू आहे. मात्र अखेर ४० वर्षांनी ही परंपरा खंडित झाली आहे. मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांच्या नेतृत्वाखाली एलडीएफनं विजय मिळवला आहे. सध्या एलडीएफचे उमेदवार १४० पैकी ९३ जागांवर पुढे आहेत. तर काँग्रेसप्रणित यूडीएफ ४३ मतदारसंघांत आघाडीवर आहे.गेल्या निवडणुकीत एलडीएफला ९१ जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत एलडीएफच्या जागा वाढल्या आहेत. विशेष म्हणजे केरळमधील सत्ता परिवर्तनाची परंपरा डाव्यांनी खंडित केली आहे. त्यामुळे काँग्रेसप्रणित यूडीएफला पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसावं लागेल. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं केरळमध्ये खातं उघडलं होतं. भाजपचा एक उमेदवार विजयी झाला होता. आताही भाजपचा एकच उमेदवार आघाडीवर आहे. मेट्रोमॅन म्हणून ओळख असलेल्या ई. श्रीधरन यांना भाजपनं पलक्कडमधून उमेदवारी दिली होती. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये त्यांनी आघाडीही घेतली. मात्र त्यानंतर ते पिछाडीवर गेले. काँग्रेसप्रणित यूडीएफ आघाडीच्या शफी परमबिल यांनी त्यांचा पराभव केला. मुख्यमंत्री पिनरायी विजयन, आरोग्यमंत्री के. के. शैलजा, माजी मुख्यमंत्री ओमान चंडी, विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला यांनी त्यांच्या मतदारसंघात आगेकूच कायम राखली आहे. 

टॅग्स :Kerala Assembly Elections 2021केरळ विधानसभा निवडणूक २०२१congressकाँग्रेसBJPभाजपा