शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोलकाता उच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जींना मोठा धक्का, सीबीआय करणार 'या' प्रकरणाचा तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 12:32 IST

West Bengal Assembly Election: मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला दोषी ठरवले होते

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोलकता उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. मतदानानंतरच्या हिंसाचारादरम्यान झालेल्या हत्या, बलात्कार प्रकरणांची सीबीआयद्वारे चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

इतर गुन्ह्यांसाठी एसआयटीची स्थापना

कोलकाता उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने या खटल्याचा निकाल देताना इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. चौकशी समिती आपला अहवाल उच्च न्यायालयाला सादर करेल. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यावर देखरेख ठेवतील.

मानवाधिकार आयोगाने राज्य सरकारला दोषी ठरवले होते

खंडपीठाने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (NHRC) अध्यक्षांना 'मतदानानंतर झालेल्या हिंसाचारादरम्यान मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या समितीने आपल्या अहवालात ममता बॅनर्जी सरकारला दोषी ठरवले होते आणि बलात्कार आणि हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली होती.

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Mamata Banerjeeममता बॅनर्जीHigh Courtउच्च न्यायालय