शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

Video: तुम्हाला २००० रुपये मिळाले ना?; शेतकरी एकसुरात 'नाही' म्हणाले अन् राजनाथ गप्पच झाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 16:42 IST

शेतकऱ्यांच्या प्रतिसादानं राजनाथ सिंह यांची कोंडी

पाटणा: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बिहारच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहांना नाचक्कीचा सामना करावा. पूर्णियात एनडीए उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेले राजनाथ सिंह शेतकऱ्यांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या अंतर्गत तुमच्या खात्यात 2 हजार रुपये मिळाले का, असा प्रश्न विचारला. यानंतर शेतकऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादानंतर राजनाथ सिंह यांना चांगलीच नाचक्की सहन करावी लागली.पूर्णियाच्या धमदहा उच्च विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेला काल (10 एप्रिलला) राजनाथ सिंह संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या योजनांचा पाढा वाचून दाखवला. आयुष्यमान भारत, कृषी सन्मान योजनेबद्दल ते बोलत होते. शेतकऱ्यांना वर्षाकाठी मिळणाऱ्या 6 हजारांच्या मदतीबद्दल राजनाथ सिंह भरभरुन बोलले. तुम्हाला आता 2000 रुपयांचा पहिला हफ्ता मिळाला का, असा प्रश्न सिंह यांनी विचारला. त्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी एका सूरात नाही असं उत्तर दिलं.शेतकऱ्यांनी दिलेल्या या प्रतिसादामुळे राजनाथ सिंह यांची चांगलीच कोंडी झाली. यानंतर त्यांनी कोणाच्या खात्यात तरी रक्कम झाली असेल ना?, असा प्रश्न केला. तेव्हा शेतकऱ्यांकडून प्रतिसादच आला नाही. त्यावर असं कसं होऊ शकतं? कोणाला तरी लाभ मिळाला असेल? ज्यांना मिळाला, त्यांना आपले हात वर करा. ज्यांना लाभ मिळाला, त्यांनीच आपले हात वर करावेत, असं राजनाथ सिंह म्हणाले. एकाही शेतकऱ्यानं हात वर केला नाही. त्यानंतर राजनाथ यांनी मंचावर बसलेल्या नेत्यांना योजनेचा लाभ का मिळाला नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. या संपूर्ण प्रकारामुळे राजनाथ यांची चांगलीच कोंडी झाली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक 2019Rajnath Singhराजनाथ सिंहBJPभाजपाPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना