शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराबद्दल तडजोड केली नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 03:59 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराबद्दल कधीच तडजोड केली नाही.

गुमाला /लोहारडागा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराबद्दल कधीच तडजोड केली नाही. त्यामुळे विरोधकांची महाआघाडी त्यांना सत्तेपासून दूर करू पाहत आहे, असे झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास यांनी येथे सांगितले. आदिवासी विकास विभागाचे केंद्रीय मंत्रीआणि गुमाला जिल्ह्यातील लोहारडागा मतदारसंघातील उमेदवार सुदर्शन भगत यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.दास म्हणाले, ‘मोदी यांना गरिबी काय असते ते माहितीआहे. त्यांची भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई कोणत्याही तडजोडीविना सुरू आहे. कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) कार्याध्यक्ष हेमंत सोरेन सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मले. त्यांना गरिबी काय माहीत असणार? ते आदिवासींविषयी कळवळा व्यक्त करतात, मात्र भूमिपुत्र असलेल्या आदिवासींबद्दल निर्णय घ्यायचे म्हणताच, ते पाऊल मागे घेतात.दास म्हणाले, ‘विरोधक म्हणजे तीच माणसे आहेत, ज्यांनी वाळूची लूट केली, मुंबईतील बड्या ठेकेदारांना ती विकली. कोळसा घोटाळा आणि चारा घोटाळ्यातही त्यांचा हात आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी