शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"प. बंगालमध्ये काश्मीरपेक्षा वाईट स्थिती", भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By मोरेश्वर येरम | Updated: December 15, 2020 14:53 IST

राज्यात होणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांवर कडक कारवाई करण्याची भाजपने निवडणूक आयोगाकडे मागणी केलीय.

ठळक मुद्देभाजपची पश्चिम बंगालमधील परिस्थितीवरुन निवडणूक आयोगाकडे धावराजकीय हिंसाचाराच्या घटनांवर कारवाई करण्याची केली मागणीप.बंगालमध्ये तातडीने आचार संहिता लागू करण्याची भाजपची मागणी

नवी दिल्लीपश्चिम बंगालमधील विधानसभा निवडुकीसाठीचं राजकीय वातावरण आता चांगलंच तापू लागलं आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) मंगळवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. पश्चिम बंगालमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. राज्यात होणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांवर कडक कारवाई करण्यात यावी असं भाजपचं म्हणणं आहे.

पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती ही काश्मीरपेक्षाही वाईट आहे, असं विधान निवडणूक आयोगाकडे तक्रार करणारे भाजपचे आमदार सब्यासाची दत्ता यांनी केलं आहे.

भाजपने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्था आणि हिंसाचाराचा उल्लेख केला आहे. यात अनेक घटनांची नोंद करण्यात आली आहे. 

>> जे.पी.नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला दुर्दैवी असून पश्चिम बंगाल पोलीस पक्षपात करत आहे.>> पश्चिम बंगाल पोलीस तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचं काम करत आहेत.>> राज्यात सुरक्षेच्या कारणास्तव निमलष्करी दलाची नियुक्ती केली जावी. >> राज्य सरकारी कर्मचारीच बैठका घेऊन तृणमूल काँग्रेसचा प्रचार करत आहेत. मग निवडणूक नि:पक्षपातीपणे कशी होईल?>> पश्चिम बंगालमध्ये तातडीने आचारसंहिता लागू करावी.अशा तक्रारी आणि मागण्या भाजपने निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. 

भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग देखील सक्रीय झालं असून १७ डिसेंबर रोजी आयोगाचे उपायुक्त सुदीप जैन पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पश्चिम बंगालमधील परिस्थितीची पाहणी ते करणार आहेत.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग