शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

शेतकरी लग्नसोहळ्याला गेला अन् इकडे 40 एकर ऊस जळून खाक झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 10:00 PM

शितोळे वस्तीवरील लग्नसोहळा कार्यक्रम असल्याने अनेक ग्रामस्थ, शेतकरी या लग्नसोहळयास गेले होते. 

रांजणगाव सांडस (पुणे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथे सुमारे ४० एकर ऊसाला अचानक आग ऊस उत्पादक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आग कशामुळे लागली कारण मात्र समजू शकले नाहीत. याबाबत  माहितीनुसार, रविवारी (दि. ६) दुपारी 12 ते 1 वाजताच्या आसपास गणेगाव दुमाला येथील अविनाश शितोळे गट नंबर 545 यांच्या उसाच्या शेताला आग लागली. शितोळे वस्तीवरील लग्नसोहळा कार्यक्रम असल्याने अनेक ग्रामस्थ, शेतकरी या लग्नसोहळयास गेले होते. 

दुपारच्या उन्हात आगीने रुद्र रूप धारण केल्याने परिसरातील दत्तात्रय शितोळे, रामराव गरुड, मानसिंग शितोळे, अमरसिंग शितोळे, दिलीप शितोळे पोपट गरुड, कोंडीबा गरुड, संतोष गरुड, किसन गरुड, अरुण गरुड, दीपक गरुड, ज्ञानदेव सांगळे, चंद्रकांत कुदळे, महादेव कुदळे, नाना कुदळे या शेतकऱ्यांच्या एकूण ४० एकर ऊस जळून मोठे नुकसान झाले आहे.

परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अचानक आग लागल्यामुळे नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले. परंतु वाऱ्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असलेने आग पसरत गेली व ऊस जळाल्याने परिसरातील शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना, शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना श्रीगोंदा दौंड शुगर यांनी या भागातील जळीत उसाचे तोडणी करून गाळप करण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिलेले असून ऊस तोडणी करून घेऊन जाणार असल्याचे कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना सांगितले आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने