शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

वालचंदनगर परिसरात गहू काढणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:09 AM

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कळंब, रणगाव, चिखली, वालचंदनगर आदी परिसरातील शेतकऱ्यांनी गहू मळणी यंत्राद्वारे गहू काढण्यास सुरुवात केली आहे, ...

इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कळंब, रणगाव, चिखली, वालचंदनगर आदी परिसरातील शेतकऱ्यांनी गहू मळणी यंत्राद्वारे गहू काढण्यास सुरुवात केली आहे, सध्या गहू काढण्यास मजुरांची कमालीची कमतरता भासत असून, मजूर चढ्यादराने मजुरीमागत असल्याने शेतकऱ्यांनी पर्याय निवडत गहू मळणी यंत्राकडे मोर्चा वळवला आहे.

या मशिनी आंध्र प्रदेश, कर्नाटक भागातून येत असतात. प्रतिएकर गहू काढणीसाठी १ महिन्यापूर्वी २८०० रुपये दर होता मात्र गहू मळणी यंत्रे मुबलक झाल्यामुळे सध्या तो प्रति एकर १६०० ते १८०० रुपये झाला आहे. गहू काढणे, पेंढ्या बांधणे, व मशीनच्या साहाय्याने गहू मळणी करणे आदी कामांना खूप वेळ लागत असे मात्र सध्याच्या गहू मळणी यंत्राने काही तासांच्या आत शेतीमधील शेतमाल घरी आणला जात आहे. पैसा आणि वेळ या दोन्हीही बचत होत असल्याने बहुतांशी शेतकºयांनी गहू मळणी यंत्राद्वारे गहू काढण्याचा उपक्रम राबवला आहे.

————————————————————

फोटो ओळी : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कळंब परिसरात गहू मळणी यंत्राद्वारे गहू काढण्याच्या कामास वेग आला आहे.

२७०३२०२१-बारामती-०४

——————————————