शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

'एआय' तंत्रज्ञान हे केवळ संकलन करू शकेल, पण सृजन नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2024 06:22 IST

पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : भारतीय संस्कृतीत ग्रंथांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे आज डिजिटल तंत्रज्ञान आले असले, तरी देखील ग्रंथांचे महत्त्व संपणार नाही. 'एआय' तंत्रज्ञान हे केवळ संकलन करू शकेल, पण सृजन करू शकणार नाही. म्हणून ग्रंथ कायम राहतील,' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयातील मैदानावर झाले. त्यावेळी ते बोलत होते. पुस्तक महोत्सव महाराष्ट्रभर राबविण्याची घोषणाही फडणवीस यांनी यावेळी केली. महोत्सव २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यामध्ये सुमारे ७०० स्टॉल्स आहेत. फडणवीस म्हणाले की, आपले ग्रंथांशी असलेले नाते चिरकाल आहे. जगातील सर्वांत जुनी परंपरा भारताची आहे. समाजात सृजनशीलता आहे, तोपर्यंत पुस्तकं राहतील. वाचन संस्कृती कधीच संपू शकत नाही.

'मी पुन्हा येईन'चा गजर '

आमचे नेते प्रमोद महाजन सांगत की, एकाच ठिकाणी दोन वेळा पाहुणा म्हणून जाऊ नये. मात्र, हा पुस्तक महोत्सव आहे. मागील वर्षी आलो होतो, आता दुसऱ्या पर्वात आलो आणि पुढेही मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन,' असे तीन वेळा म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच आपल्यातील मिश्किलीचा प्रत्यय श्रोत्यांना दिला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfergusson collegeफर्ग्युसन महाविद्यालय