शहरं
Join us  
Trending Stories
1
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
2
'एक्झिट पोलमुळे लोकांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा...' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना प्रश्न
3
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
4
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
5
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
6
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
7
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
8
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
9
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
10
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
12
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
13
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
14
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
15
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
16
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?
17
टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार
18
रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!
19
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
20
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 

सणसरला सर्वपक्षीय ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:10 AM

राज्य शासनाने उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना मिळावे असा आदेश मंजूर केला आणि परत तो रद्दही ...

राज्य शासनाने उजनीतील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ गावांना मिळावे असा आदेश मंजूर केला आणि परत तो रद्दही केला. त्यावरून दोन्ही जिल्ह्यांमध्ये वातावरण तापले आहे. शुक्रवारी आंदोलकांनी अतिशय तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. हक्काचे पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. या वेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकाळ, रणजित निंबाळकर, विक्रमसिंह निंबाळकर, पिंटू गुप्ते, विजय शिरसाठ, अभयसिंह निंबाळकर, पार्थ निंबाळकर, प्रशांत पवार, शेतकरी कृती समितीचे प्रकाश ढोले, सागर भोईटे, शुभम निंबाळकर उपस्थित होते.

कोट

सोलापूरच्या कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय करायची नाही. मात्र, पुण्यामध्ये वापरलेल्या सांडपाण्यापैकी पाच टीएमसी पाणी हे येथील शेतकऱ्यांना मिळावे. सोलापूरचे वाटून दिलेले पाणी ते त्यांना तसेच राहणार आहे. हा प्रश्न फक्त वापरलेल्या सांडपाण्याचा आहे. सोलापूरच्या शेतकऱ्यांनीही येथील शेतकऱ्यांचा विचार करावा.

- ॲड. रणजित निंबाळकर, सरपंच, ग्रामपंचायत सणसर