शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अंदमान, निकोबार बेटाला शहीद आणि स्वराज्य नाव द्यावे : मधुकर आडेलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 12:11 IST

शासनाने अंदमान आणि निकोबार बेटांना शहीद आणि स्वराज्य ही नावे देऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांची इच्छा पूर्ण करावी, अशी मागणी क्रांतितीर्थ काला पानी-अंदमान या पुस्तकाचे लेखक मधुकर आडेलकर यांनी केली.

ठळक मुद्देनेताजींची ही इच्छा आतापर्यंत राज्यकर्ते प्रत्यक्षात उतरवू शकले नाहीत : आडेलकर 'प्रसिद्ध माध्यमांनीही पुढाकार घ्यावा आणि शासनदरबारी हा विषय लावून धरावा'

पुणे : स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशांनी दिलेल्या अनेक स्थळांच्या नावात बदल करण्यात आला. आजही देशात अशा अनेक ठिकाणे आहेत, ज्यांना ब्रिटिशांनी दिलेल्या नावानेच अद्यापही ओळखले जाते. त्यापैकी एक म्हणजे अंदमान आणि निकोबार बेटे. या बेटांना शहीद आणि स्वराज्य या नावाने ओळखले जावे, अशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी व्यक्त केली होती. शासनाने त्या बेटांना शहीद आणि स्वराज्य ही नावे देऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांची इच्छा पूर्ण करावी, अशी मागणी क्रांतितीर्थ काला पानी-अंदमान या पुस्तकाचे लेखक मधुकर आडेलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अर्चना देसाई, ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. भाई वैद्य, भाविका काळे आदी उपस्थित होते.आडेलकर म्हणाले, नेताजींची ही इच्छा आतापर्यंत राज्यकर्ते प्रत्यक्षात उतरवू शकले नाहीत. शिवाय सामान्य जनतेलाही आता हळूहळू नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विस्मरण होत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या बेटांचे नेताजींच्या इच्छेप्रमाणे नामकरण केले, तर नेताजींच्या स्मृतींचा तो योग्य सन्मान ठरेल. आणि भारतीयांच्या मनात आपल्याच देशाच्या दूरवर असलेल्या भागांबद्दल तेथील समस्यांच्या जागरूकता निर्माण होईल. यासाठी प्रसिद्ध माध्यमांनीही पुढाकार घ्यावा आणि शासनदरबारी हा विषय लावून धरावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

टॅग्स :Netaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसPuneपुणेBhai Vaidyaभाई वैद्य