शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

भाजप हिंदू धर्माचे नाव घेते पण सरकार मात्र अधर्माने चालवते; गोपाळ तिवारींचा आरोप

By राजू इनामदार | Updated: April 28, 2023 21:22 IST

सत्य, न्याय, निती ही हिंदू धर्माची मुलभूत मुल्य आहेत, हिंदुत्वाचे नाव घेत भाजप ही मुल्यच पायदळी तुडवत आहेत

पुणे: काँग्रेसच्या वॉरंटी गँरंटीबद्दल बोलणारे पंतप्रधान फक्त २ वेळा झालेत, काँग्रेस १०वेळा निवडून आली आहे, काँग्रेसची लाईफ टाईम गँरंटी आहे असे मत काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांंनी केली. राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने लोकशाहीचे भाजपकडून होत असणारे अवमुल्यन यावर पत्रकार परिषद घेण्यात आली.

त्यात बोलताना तिवारी यांनी भारतीय जनता पक्ष हिंदू धर्माचे नाव घेत आहे, पण सरकार मात्र अधर्माने चालवत आहे असा आरोप केला. संसदेत प्रवेश करताना पायऱ्यांवर डोके ठेवणारे पंतप्रधान मोदी प्रत्यक्ष संसदेत मात्र लोकशाहीतील कोणतेही संकेत पाळत नाहीत. सत्य,न्याय, निती ही हिंदू धर्माची मुलभूत मुल्य आहेत, हिंदुत्वाचे नाव घेत भाजप ही मुल्यच पायदळी तुडवत आहेत असे ते म्हणाले. सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेबाबत भाजपवर आरोप केले आहेत. त्याचा खुलासा करण्याची जबाबदारी घ्यायला ते तयार नाहीत हिंदू धर्माचे नाव घेत सत्तेवर आले पण त्यांचा हिंदू धर्म सत्तेपूरताच आहे. देशातील जवानांचे बळी जात असताना हे करत तरी काय होते. त्यांचेच राज्पाल असलेल्या सत्यपाल मलिक यांच्या एकाही आऱोपाला उत्तर द्यायचे धाडस त्यांच्यात नाही  काँग्रेसने नूकसान सोसूनही लोकशाही मुल्य जपली, वाढवली. पण भाजपला ते जमत नाही. त्यांना देशातील लोकशाही संपवायची आहे असे तिवारी म्हणाले.

राजीव गांधी स्मारक समिती या सर्व गोष्टी घेऊन जनतेसमोर जाणार आहे. युक्रांद ,काँग्रेस वकिल सेल हे बरोबर आहेत. आम्ही लवकरच स्वाक्षरी मोहिम सुरू करत आहोत. जनतेमध्ये या विषयावर जाग्रुती करणार आहोत असे यावेळी सांगण्यात आले. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार