शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

'चंद्रकांत दादा लाख म्हणत असतील, पण...', छत्रपती संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 13:19 IST

आज ते कोपर्डी का जाऊन पीडित कुटुंबीयांची तसेच ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. त्यानंतर औरंगाबाद ला जाऊन काकासाहेब शिंदे स्मारकाला भेट देणार आहेत.

कोपर्डी घटने प्रकरणी सरकारनी कोर्टाकडे स्पेशल बेंचच्या माध्यमातून सहा महिन्यात निकाल द्यावा अशी मागणी करावी अशी भूमिका छत्रपती संभाजी राजेंनी घेतली आहे. पुण्यात आज छत्रपती संभाजी राजे यांनी बोलताना ही मागणी केली आहे. मराठा आरक्षण प्रश्नावर आता छत्रपती संभाजीराजेंनी आता भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. आज ते कोपर्डी का जाऊन पीडित कुटुंबीयांची तसेच ग्रामस्थांची भेट घेणार आहेत. त्यानंतर औरंगाबाद ला जाऊन काकासाहेब शिंदे स्मारकाला भेट देणार आहेत. 

 ही वादळा पूर्वीची शांतता आहे असं म्हणत आपण आंदोलनाचा भूमिकेवर ठाम असल्याचे म्हणले आहे. कोपर्डी का जाण्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे पुण्यात बोलताना म्हणाले ,"कोपर्डी घटनेचा दोषींवर निकाल अजूनही अमलात आलेला नाही.चार वर्ष का लागली ? राज्य सरकार ने काय करावे या दृष्टीने माझा कोपर्डी दौरा आहे. २०१६ मध्ये घटना घडली. २०१७ मध्ये निकाल लागला.प्रकरण हायकोर्टात गेलं. दोषींना दोन वर्ष संधीचा कालावधी देखील संपला. पण पुढची कारवाई झाली नाही.राज्य सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी स्पेशल बेंच चा माध्यमातून सहा महिन्यात निकाल द्यावा अशी मागणी उच्च न्यायालयाकडे करावी."

दरम्यान आंदोलनावर चंद्रकांत पाटिल यांनी केलेल्या वक्तव्यावरून संभाजीराजे म्हणाले ,"चंद्रकांत दादांवर मला काही बोलायचं नाही. ते लाख म्हणत असतील पण मी मोर्चा म्हणलेलो नाही. माझी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही मुक आंदोलन करू.आता लोकप्रतिनिधीनी बोलावं ही आमची भूमिका आहे."

नक्षलवाद्यांनी काढलेल्या पत्राबाबत संभाजीराजेंनी आपण यात पडणार नाही असं म्हणतानाच ज्याचं त्यांचं बोलण्याचे स्वातंत्र्य आहे असे म्हणले आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाkopardi caseकोपर्डी खटला