शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"सनातन धर्माला समाजकंटकांकडून बदनाम करण्याचे षडयंत्र" गोव्याचे राज्यपाल पिल्लेंचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 20:42 IST

निगडी येथील नायर सर्व्हिस सोसायटीच्या (एनएसएस)वतीने ओणमनिमित्ताने आयोजित सांस्कृतिक व विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते....

पिंपरी : सनातन धर्म हा प्राचीन आहे. इंडोनेशियासारख्या देशात भारतीय संस्कृतीचे जतन केले जात आहे. मात्र, आपल्या देशात काही समाजकंटक सनातन धर्माचे उच्चाटनासाठी नकारात्मक विचार पसरवीत आहे. या त्यांच्या दुष्कृत्याविरोधात सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे, असे मत गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्ले यांनी काढले.

निगडी येथील नायर सर्व्हिस सोसायटीच्या (एनएसएस)वतीने ओणमनिमित्ताने आयोजित सांस्कृतिक व विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सीरमचे संचालक पी.सी. नंबीयार, गणेश कुमार, सोसायटीचे संस्थापक टीपीसी नायर, अध्यक्ष विश्वनाथन नायर, सचिव शशी कुमार, खजिनदार पी रवीन्द्रन नायर आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्रीधरन पिल्लई म्हणाले, इंडोनेशियन व्यक्ती मूळ संस्कृती विसरलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर सनातन धर्माचे उच्चाटन करण्याच्या सर्व प्रयत्नांचा प्रतिकार केला पाहिजे. चटम्बी स्वामीगल, मन्नत पद्नाभन आचार्य आणि श्री नारायण गुरुदेवन या सर्वांनी केवळ सर्वांच्या ऐक्यासाठी कार्य केले.

गणेशकुमार म्हणाले, एनएसएस ही केवळ नायरची संस्था नसून ती सर्व समाजाला एकत्रित आणणारी संस्था आहे. विश्वनाथन नायर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच मल्याळी बांधवांनी मल्याळी हिंदी गाणी, पारंपरिक नृत्य सादर केले. रवींद्रन नायर यांनी आभार मानले.

टॅग्स :goaगोवाPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड