शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

जीव होतोय कासावीस

By admin | Published: June 01, 2016 12:49 AM

शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाईची समस्या उग्ररूप धारण करू लागली आहे. शिरूर तालुक्याच्या या भागातील डोंगरमाथ्यावरील गावे व वाड्यावस्त्यांवरील पाणीसाठ्यांनी तळ गाठला आहे

कान्हूर मेसाई : शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पाणीटंचाईची समस्या उग्ररूप धारण करू लागली आहे. शिरूर तालुक्याच्या या भागातील डोंगरमाथ्यावरील गावे व वाड्यावस्त्यांवरील पाणीसाठ्यांनी तळ गाठला आहे. माणसाबरोबर पशुपक्ष्यांचाही जीव घोेटभर पाण्यासाठी कासावीस होत आहे.या भागातील पारंपरिक पाणवठे, बोर, विहिरी आटल्याने माणसांरोबरच जनावरांचे पाण्यावाचून हाल होऊ लागले आहेत. विहिरी खोल गेल्याने पाणी कसेबसे काढून तहान भागविली जात आहे. बायाबावडे यांचा दिवसाचा वेळ केवळ पाणी मिळविणे याच कामासाठी जात आहे. नंबर लावून पाणी भरण्यासाठी रात्रही बोरवर काढावी लागत आहे. पाण्यासाठी रात्र जागून निघत असल्याने या परिसरातील दिवसाची मजुरी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होत आहे.या भागात जेमतेम शिल्लक असणारे पाणीही दूषित झाले आहे. या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या दूषित पाण्यामुळे जुलाब-उलट्यांमुळे आजारी पडलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मिळणारे पाणीही गढूळ व दूषित असले, तरी नाइलाजास्तव गाळून ते पिण्यासाठी वापरावे लागत आहे.(वार्ताहर)