शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

Harshvardhan Patil: कर्मयोगी साखर कारखाना ऊसास प्रतिटन २५०० पेक्षा अधिक दर देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 5:26 PM

साखर कारखानदारी अडचणीत असून भविष्यात चांगले दिवस येणार आहेत

कळस : इंदापुर येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यास (Sugar Factory) ऊस गाळपास देऊन शेतकर्‍यांनी सहकार्य करावे. यावर्षी गाळप होणार्‍या ऊसास प्रतिटन २५०० प्लस दर देण्यात येईल अशी घोषणा माजी मंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केली. इंदापुर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते 

पाटील म्हणाले, साखर कारखानदारी अडचणीत असून भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. गेल्या वर्षीच्या हंगामातील काही रक्कम देण्याची राहीली आहे. मात्र गेल्या हंगामात २१० कोटी रुपयांचे बिल अदा करण्यात आली आहेत. उर्वरीत दहा पंधरा कोटीची रक्कम ही लवकरच देण्याचे नियोजन केले आहे. यावर्षीच्या गाळप होणार्‍या ऊसास प्रतिटन २५०० प्लस दर दिला जाईल. याबाबत नियोजन करण्यात आले आहे. 

काही मंडळीकडून कारखान्याच्या बाबत चुकीचा अपप्रचार 

''काही मंडळी कारखान्याच्या बाबत चुकीचा अपप्रचार करतात. मात्र ज्या संस्थेने हजारो कोटी सभासदांना दिले. त्या संस्थेत कोणाचेही देणे राहणार नाही. एक लाख टन ऊस बाहेर गेला. तरी १० कोटी रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे ऊस देऊन सहकार्य करावे सर्व ऊस गाळपास दिला पाहिजे. अधिक गाळप झाल्यास अधिक दर देण्यास मदत होते. त्यामुळे सभासद शेतकर्‍यांनी ही बाब विचारात घेतली पाहिजे. कारखान्यास ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे. त्यामुळे कारखाना अडचणीतून बाहेर येण्यास मदत असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.'' 

यावेळी तालुकाध्यक्ष शरद जामदार, शहराध्यक्ष शकिल सय्यद, माऊली चवरे, मारुती वणवे उपस्थित होते. 

टॅग्स :Indapurइंदापूरharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी